Wikipedia

Search results

Monday 29 April 2013

मुंगी ENTS

मुंगी


जगभरात मुंग्या ह्या जहाल, चावऱ्या आणि शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे कडकडून चावणे, मोठ्या संख्येने एकत्र हल्ला करणे यामुळे बरेचसे प्राणी, पक्षी त्यांच्यापासून लांबच रहाणे पसंद करतात. पण तरीसुद्धा आज जवळपास लाखभर वेगवेगळ्या जातींची झाडे, प्राणी, पक्षी, किटक आज त्यांच्याबरोबर रहातात हे सत्य आहे. ह्या बऱ्याचशा जाती नुसत्या गुण्यागोविंदाने रहातात तर बऱ्याच वेळेला दोन्ही जणांना एकमेकांपासून काही खास फायदेसुद्धा होतात. जर का लायसॅनीड अथवा "ब्लू" जातीच्या फुलपाखरांच्या अळ्या काही जातीच्या मुंग्यांना सापडल्या तर त्या अळ्यांना चक्क ते दत्तक घेतात. जर का दुसऱ्या कुठल्या प्रकारची अळी ह्या मुंग्यांना दिसली तर ते सरळ तीचा फन्ना उडवतात पण जर का ती अळी अशी "स्पेशल" असेल तर असे होत नाही. त्या अळीला ह्या मुंग्या त्यांच्या स्पर्शिकांनी स्पर्श करत रहातात. ह्यामुळे त्या अळीच्या पाठीवरच्या एका खास ग्रंथीतून एक प्रकारचा गोड द्राव स्त्रवला जातो जो ह्या मुंग्यांना अतिशय प्रिय असतो. हा द्राव स्त्रवल्यानंतर त्या अळ्या त्यांचे शरीर पाठीकडे चपट करतात आणि मग त्या मुंग्या त्यांना त्याठिकाणी धरून त्यांच्या वारूळात, घरट्यात घेउन जातात.
मुंग्यांच्या घरट्यात ह्या फुलपाखरांच्या अळ्या त्यांच्या अळ्यांच्या बरोबर ठेवल्या जातात आणि तेवढ्याच काळजीने वाढवल्या जातात. त्यांना त्याच्यासाठी लागणाऱ्या अन्नझाडाच्या द्राव आणून आणून कामगार मुंग्या भरवतात. वेळप्रसंगी मुंग्यांच्या अळ्यांपेक्षा जास्त बडदास्त ह्या फुलपाखरांच्या अळ्यांची ठेवली जाते. ह्या फुलपाखरांच्या अळ्यांबरोबरच मावाकीडे, मीली बग्ज, बुश हॉपर्स, लीफ हॉपर्स अश्या अनेक प्रकारच्या किटकांबरोबर मुंग्यांचे या प्रकारचे सहजीवन असते. ह्या किटकांचे मुंग्या योग्य त्या रितीने पालन पोषण तर करतातच पण त्यांचे इतर किटक आणि कोळ्यांपासून रक्षण करतात. काही खास जातीच्या मुंग्या ह्या किटकांच्या आसपास रेषमाचे अथवा पानांचे आच्छादन करतात त्यामुळे त्यांचे इतरांपासून संरक्षण होते आणि त्याचबरोबर हवामानातील प्रतीकूल बदलांचा त्राससुद्धा त्यांना जाणवत नाही. त्यांना अशी वरून रेषमाची जाळी लावल्यामुळे मावा कीड्यांना आतमधे सहज त्या झाडाचा रष शोषून रहाता येते.
आपल्याकडे साधी मुंगी अर्जुनाच्या झाडावर चढते आणि त्या झाडावर रहाणाऱ्या लीफ हॉपर्सना आपल्य स्पर्शिकांनी स्पर्श करते. जेंव्हा ते किटक ह्या मुंग्यांना आपले मित्र समजून घेतात तेंव्हा त्यांच्या पाठीवरच्या ग्रंथीतून गोड द्रव पाझरवतात. जर का ती मुंग्यांची जात वेगळी असेल तर हा द्राव पाझरत नाही. मुंग्या तो गोड द्राव त्वरीत संपवतात आणि थोडासुद्धा द्राव वाया जाउ नये म्हणून ती ग्रंथी आणि आजूबाजूची जागासुद्धा चाटूनपुसून साफ करतात. या बदल्यात ती मुंगी त्या किटकाची अगदी काटेकोरपणे रक्षा करते. दुसरे किटक आणि दुसऱ्या मुंग्यासुद्धा त्या लीफ हॉपरच्या जवळपास फिरकणार नाहीत अशी ती खबरदारी घेते. या किटकांबरोबरच कित्येक झाडांचेसुद्दा मुंग्यांबरोबर अतिशय सख्य असते. रूफस वुडपेकर हा सुतारपक्षीसुद्धा आपल्या जंगलात पॅगोडा जातीच्या मुंग्यांच्या घरट्यात त्याचे घर बनवतो. पण आजसुद्धा ह्या अतिशय चिडक्या आणि चावऱ्या मुंग्या त्या सुतार पक्ष्याच्या अंड्यांना आणि पिल्लांना त्रास का देत नाहीत हे कोडे शास्त्रज्ञांना उलगडलेले नाही.
मुंग्या तश्या चावऱ्या आणि जास्त रंगीबेरंगी नसल्यामुळे निसर्गात फिरताना त्यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. मात्र जर का त्यांचे आपण बारकाईने निरिक्षण केले तर त्यांच्या ह्या अश्या सहजीवनाची आपल्याला छान छायाचित्रे मीळू शकतात. साधारणत: पावसाळ्यात आपण जर नीट बारकाईने बघीतले तर काही जातीच्या मुंग्या ह्या फुलपाखरांच्या अळ्यांचे, मावा किड्यांचे संगोपन करताना आढळतात. अर्थात त्यांचे छायाचित्रण करायचे असेल तर आपल्याकडे "क्लोज अप" छायाचित्रणाचे योग्य ते साधन असायला हवे कारण त्या अगदीच लहान आकाराच्या असतात. याचबरोबर या मुंग्या अतिशय चळवळ्या आणि चपळ असल्यामुळे त्यांचे जलद छायाचित्रण करावे लागते. एरवी कडाडून चावणाऱ्या ह्या मुंग्या प्रेमाने त्या बारक्या किटकांना सांभाळताना बघून खरोखरच निसर्गाचे महत्व आपल्याला पटते.

मनाची एकाग्रता


विविध धर्माची जी शिकवण आहे ती शिकवण माणसाने भलेपणाने वागावे, एकमेकांशी चांगले संबंध ठेवावेत असे सांगणारी आहे. 'परमत सहिष्णुता' हा सर्वांना सुखाने जगु देणारा एक विचार आहे. किंबहुना तो अतिशय महत्त्वाचा आचार आहे. 'तू माझ्या मताचा नसशील तर तुला ह्या जगात राहाण्याचा अधिकार नाही,' असे म्हणणे म्हणजे दुसऱ्याच्या मताचा, त्याचा विचारांचा अनादर करणे होय. आपल्याला जसा आपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे, आपला स्वतंत्र विचार बाळगण्याचा अधिकार आहे तसा दुसऱ्यालाही त्याच्यापुरता वेगळा विचार बाळगण्याचे स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. विशेषत: धर्मासारख्या नाजुक विषयात ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे.

धर्मात काही आचार सांगितलेले आहेत. त्यापैकी प्रमुख आचार हा ईश्वरी उपासना हा होय. प्रत्येक धर्माची ईश्वरी संकल्पना ही वेगवेगळी आहे. म्हणजे सगळे लोक अंतिमत: ईश्वरी तत्त्व हे एकच आहे, असे मानतात पण तो 'एकच' सर्वांचा सारखा नाही. त्यामध्ये काही अंतर आहे आणि ह्या अंतरामुळेच विविध धर्माचे विविध आचार वेगवेगळया प्रकारचे झालेले आहेत. सांप्रतच्या युगाला अनुसरून ह्या सर्व आचारांमध्ये एक समानता आणण्याचा प्रयत्न करणे हे विचारवंतांसाठी मोठे आव्हान आहे. प्रत्येक धर्माने काही नित्य आचार सांगितले आहेत.

त्यात नित्य प्रार्थना हा महत्त्वाचा होय. हिंदुधर्मात नित्य पूजा हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला गेला आणि प्राचीन धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावयाची झाली तर त्यासाठी लागणाऱ्या वेळेची, जागेची आणि इतर प्रकारची अनुकूलता आता सर्वांनाच लाभेल असे नाही. किंबहुना ती लाभणे इतके कठीण आहे की ते अशक्यच असे म्हटले पाहिजे. मग ही पूजा का करावयाची त्याचा विचार करून आपण त्यानुसार वागले पाहिजे. ह्या नित्यपूजेत परब्रह्मास्वरूप ईश्वराला आवाहन करून त्याचा पूजाविधीने गौरव करून सत्कार करणे हा अधिक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यानंतर त्याची भक्त प्रार्थना करतो. ह्या प्रार्थनेत, 'तू माझे कल्याण कर, मला रोगमुक्त, चिंतामुक्त ठेव, माझे ईप्सित पूर्ण कर, मला मुलंेबाळें होऊ दे, ती चांगल्यारीतीने वाढू दे' जे हवे ते मागण्यासाठी म्हणून केलेली ही नित्यपूजा निश्चित फलदायी ठरते, असा पिढ्यानुपिढ्यांचा विश्वास असतो. आता ही पूजा पूवीर्च्या प्रमाणे करता येत नसेल तर काय करावयाचे? ईश्वराची प्रार्थना करून आपण आपले मागणे आणि म्हणणे त्याच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करावा. तो सर्वांंतर्यामी आहे, अशी श्रद्घा बाळगून आपण त्याला आपल्या चिंताविवंचना सांगावयाच्या आणि तो आपला सखासांगाती आहे, आपले कल्याण करणारा आहे, अशी दृढ श्रद्घा मनात बाळगून त्याची प्रार्थना करावयाची.

ही प्रार्थना करताना काही विचारवंतांनी मानसपूजेचा मार्ग फार पूवीर्च सांगितला आहे. जरी आपण देवाची पूजा प्रत्यक्षात करू शकत नसलो तरी ती मनात तशी भावना निर्माण करून केली असता तेवढीच पुण्यप्रद होते, हितप्रद ठरते, असे थोरामोठ्यांचे सांगणे आहे. प्रत्यक्ष आद्यशंकराचार्यांनीसुद्घा मानसपूजेचे श्लोक लिहिले आहेत. आपल्याकडचे सुप्रसिद्घ कवि चंदशेखर शिवराम गोऱ्हे ह्यांनी मराठी भाषेत अशी मानसपूजा लिहिली आहे.

दुसऱ्या अनेक कविंनीहि अशी मानसपूजा कविताबद्घ केलेली आहे. कविताबद्घ असल्यामुळे ती मनातल्या मनात म्हणून तसे उपचार देवाला अर्पण करणे सोपे जाते हे खरे पण कवितेचा आधार न घेता आपण मनातल्या मनात देवाची तशी पूजा करू शकतो. म्हणजे देवाला उपचार कोणत्या मार्गाने वाहायचे त्याचा निश्चित क्रम मनाशी ठरला असला पाहिजे किंवा असे उपचार अर्पण न करता त्याचे चिंतन करून मनोभावे नमस्कार करून आणि निमिषभर त्याच्यासमोर शांतपणे उभे राहून आपले म्हणणे त्याला सांगू शकतो. ह्या मार्गाने देवाचे रोज काहीतरी करणे, नामस्मरण करणे आपल्याला कितीतरी मोठ्या प्रमाणात आधारभूत ठरू शकते.

या गोष्टीला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी मिनिटेसुद्घा लागत नाहीत मात्र हा कार्यक्रम मनोभावे, श्रद्घापूर्वक झाला पाहिजे. ह्या साध्या गोष्टींनेही मनाला केवढा तरी आधार मिळू शकतो आणि क्षणभर मन एकाग्र करता आले तर ते मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी अत्युपयुक्त ठरते असे आधुनिक शास्त्रही सांगते. मनोवैज्ञानिक सांगतात, मन एकाग्र करण्याची सवय लागली की आपण हाती घेतलेल्या अन्य कोणत्याही कामावरसुध्दा त्याच ताकदीने मन एकाग्र करु शकतो. ईश्वराची प्रार्थना करताना मन एकाग्र करणे तुलनेने सोपे आहे. कारण ईश्वराची संकल्पना ही एका उच्च तत्त्वाच्या प्रांतात आपल्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या पातळीवर मनाने जाऊन मन एकाग्र करणे सहज शक्य होते हा अनेकांचा अनुभव आहे. 



एकाग्रता पध्दती

यशासाठी, मन शांत करावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण पध्दती
मैनेला, तिचा आवाज;
मोराला, त्याचा पिसारा;
वाघाला, त्याची नखं,
तशी माणसाला - त्याची ‘एकाग्रता’!
सृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे. माणसाची तर अनेक गुणवैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी त्याला उच्च कोटीला नेणारं एक गुण-वैशिष्ट्य म्हणजे ‘एकाग्रता’.
एकाग्रतेमुळे आपल्या मनाची खूप शक्ती वाढते. ती आपल्याला अन्यत्र उपयोगी पडते. एकाग्रतेमुळे आपली कार्यक्षमताही वाढते आणि यश लौकर प्राप्त होतं.
सचिन तेंडुलकरसारखा जगविख्यात फलंदाज असं सांगतो की, “माझ्या यशात, एकाग्रतेचा मोठा वाटा आहे. मी फलंदाजी करताना मला समोरचा अंपायर, रनर किंवा अन्य कोणीही दिसत नाही. दिसतो तो फक्त गोलंदाजाचा हात व त्यातील चेंडू. त्यावरच माझं सगळं लक्ष एकाग्र झालेलं असतं.” असं त्याने एका मुलाखतीत संागितलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
थोडक्यात ‘यश’ आणि ‘एकाग्रता’ यांचं अतूट नातं आहे. कला-क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग-व्यापार, राजकारण, युध्द, अध्यात्म, ध्यान-साधना, इत्यादी सर्वच छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये, यशासाठी एकाग्र प्रयत्न आवश्यक असतात. एकाग्रतेचं महत्त्व हे असं सर्वव्यापी आहे.
परंतु, ‘एकाग्रता’ किंवा ‘ध्यान’ हा विषय आला की, ‘मन एकाग्र होत नाही’ , मनात अनेक विचार येतात’ अशीही अनेकांची तक्रार असते. तेव्हा, आपलं हे चंचल मन एकाग्र कसा करावं, एकाग्रतेतून शांती कशी मिळवावी हे समजून घेताना, प्रथम एकाग्रतेची व्याख्या पाहू.
एकाग्रतेच्या दोन व्याख्या सांगता येतील; त्या अशा -
1. आपल्याला आवश्यक त्या गोष्टीकडे संपूर्णपणे लक्ष देण्याची व त्याचवेळी अन्य गोष्टींकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
2. 2. आपली भावनिक आणि बौध्दिक शक्ती एकवटून, ती इच्छित काळापर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टांवर, ध्येयावर स्थिर ठेवण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
मात्र, ध्यान आणि एकाग्रता यात एक मूलभूत फरक आहे. तो फरक ‘हेतूचा’ आहे. सामान्यत:, एकाग्रता ही बाह्य यशासाठी- म्हणजे दैनंदिन व्यवहारात यश मिळवण्यासाठी- उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. तर ध्यान ही आपल्या अंतर्मनाच्या शोधाची, तसंच शुध्दीचीही प्रक्रिया आहे. अशा या दोन्हीचा समन्वय साधून, ‘मनशक्ती प्रयोग केंद्राने’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच, एकाग्रता आणि मन:शांतीसाठी विविध पध्दती विकसित केलेल्या आहेत.
विविध व्रते, निश्र्चय आणि मन:शांती यांचा परस्पर संबंध असतो. या पार्श्र्वभूमीवर, स्वामी विज्ञानानंद लिखित “मन:शांती = 16 सोप्या पध्दती” या पुस्तकातील, मन:शांती व स्वशुध्दीच्या सोळापैकी दोन पध्दती, पुढे दिलेल्या आहेत. त्याने साधना शुध्द होईल. मनाच्या अनेक विकल्पांनी शरीराव होणारे आघात आणि रोग, कमी त्रासदायक होऊ शकतील; अधिक अभ्यासाने टळूही शकतील. विविध व्यावसायिक, वैज्ञानिक, बुध्दिवादी, नास्तिक, तसेच सर्वसामान्यांनाही या पध्दती उपयोगी पडतील.
प्रत्येक वेळेला सुचविलेल्या प्रकारांपैकी कोणता प्रकार तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक उपयुक्त वाटतो, याकडे लक्ष ठेवा. कोणता तरी एक साधनाप्रकार तुम्हाला एकदम, अतीव समाधान आणि शंाती देईल, तुमच्या जीवनात नवे परिवर्तन होईल.
या पध्दती वापरून, अनेकांना लाभ झालेला आहे. आपणही अनुभव घेऊन पहा.

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्व्हा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. ......
फेब्रुवारी ११, १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले. == एकाधिकार ==.

Sunday 28 April 2013

आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही 
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही, 
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!

विखुरलेल्या ‘मी’चा शोध....

‘रण-दुर्ग’
(मिलिंद बोकील - मौज प्रकाशन- १ जानेवारी २०११ - रु.१६०/- पृष्ठे:१७२)
स्वत:चा शोध घेण्यास सुरुवात झाली की माणसाला मध्येच थांबता येतं का? की शोधाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरुच राहते? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवास येणारा ‘मी’, बदलत गेलेला ‘मी’, विखुरलेला ‘मी’... ह्यातला नक्की कोणता ‘मी’ खरा? ‘स्वत:तील बदल समजून घेत जगलं तर असा शोध घेणं शक्य होतं’ हा विश्वास देणार्‍या, मिलिंद बोकील ह्यांच्या ‘रण-दुर्ग’ ह्या लघुकादंबर्‍यांतील नायिका, ‘रण’ची नमिता आणि ‘दुर्ग’ची सुचेता! अवचितपणे उभ्या ठाकलेल्या अवघड क्षणांपासून सुटका करून घेण्याची केविलवाणी धडपड न करता, आल्या प्रसंगांना मोठ्या धीराने सामोर्‍या जाणार्‍या अशा ह्या दोघी! व्यक्तिस्वातंत्र्याच्या, विचारस्वातंत्र्याच्या आणि निर्णयस्वातंत्र्याच्या आड आपलं स्त्रीत्व येऊ न देणार्‍या! हे करता-करता स्वत:ला समजून घेत जगणार्‍या... संकटांना घाबरुन नव्हे तर त्यांना सजगतेने सामोरं जाण्यातून ‘मी’पण आकळतं, त्यातूनच विखुरलेला ‘मी’ गोळा होत रहातो... हे समजून घेणार्‍या!
‘रण’ मधील घटस्फोटित नमिताला, ती नोकरी करत असलेल्या एनजीओची प्रतिनिधी ह्या नात्याने भूकंपग्रस्त भागात अचानक जावे लागण्याची वेळ येते. ‘काय करावे? जावे की न जावे?’ अशा कामाचा पूर्वानुभव नाही आणि शाळकरी मुलाला एकटीच्या हिंमतीवर वाढवत जगताना होणारी तारांबळ ह्यामुळे ती भांबावून जाते. नोकरदार असल्याने नकार देणे कठीण आणि एकुलत्या एका मुलाला घरी सांभाळायला कुणी नाही अशा पेचात ती अडकलेली असते. परंतु, मुलालादेखील आपल्या बरोबर घेऊन जावे लागण्याचा एकमेव पर्याय तिच्यापुढे उरतो.नाईलाजास्तव प्राप्त परिस्थितीला सामोरी जाण्यास ती सज्ज होते. त्या भागात पोचून कामाला सुरूवात करेपर्यंत ‘जगण्यातील प्रत्येक क्षण निर्णायक असल्याचे मान्य करून स्वत:ला सतत सजग ठेवणं भाग पडतं’ हे सत्य तिला उमगतं.
‘दुर्ग’ची सुचेता! तिला शाळकरी वयात आई-वडिलांच्या विभक्तपणाला सामोरं जावं लागतं. आईचा तडफदार स्वभाव आणि वडिलांचा प्रेमळ-समजूतदार तरीही कणाहीन स्वभाव ह्यांची त्या वयातच तिला ओळख पटत जाते. प्रेमळ आत्याच्या मदतीने, वडिलांसह धाकट्या भावाची जबाबदारी स्वीकारून ती ‘संसाराला’ लागते. यथावकाश शिक्षण-नोकरी असे टप्पे पार करत, ‘लग्न’ ह्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोचते. ह्या सर्व प्रवासात समविचारी मित्र-मैत्रीणी तिला भेटतात. तिच्या जगण्या-वाढण्याला त्यांची मदत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळाने अशाच एका मित्राच्या मदतीने, प्राचीन किल्ल्यावर पदभ्रमण करण्याच्या निमित्ताने बर्‍याच दिवसांनी ती घराबाहेर पडते. आजूबाजूला पसरलेला भव्य निसर्ग-खेडी, प्रकाश-काळोख-टिपूर चांदण्याने भरलेले नभांगण... हे सारं तिच्या मनात अलगदपणे उतरत रहातं. मन मोकळं होत जातं.
‘रण’च्या नमिताचा भूकंप झालेल्या भागात थेटपणे कामाला सुरूवात करेपर्यंतचा प्रवास, तिथे घटस्फोट घेतल्यानंतर नवर्‍याची झालेली अचानक भेट, बरोबर नेलेल्या लेकाला सांभाळण्यात त्याच्या मदतीने मिळालेला दिलासा, त्याने तिला पुन्हा एकत्र येण्यासाठी केलेली विनंती, ह्या प्रत्येक प्रसंगी तिच्या मनाची होत राहिलेली चल-बिचल....
त्याचप्रमाणे ‘दुर्ग’च्या सुचेताचा गड चढण्याचा प्रवास, दचकवणार्‍या आठवणींनी वाटेत अडखळणं, लखलखीत-टक्क उन्हाळी वातावरणात मनातील दमटपणा नाहीसा होऊन मन स्वच्छ-कोरडं होणं, मित्राने तिच्यासमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव आणि तिचा अंतिम निर्णय...
दोघींनाही स्वत:तील बदल टिपायला, आपल्या एकंदर जगण्याविषयी पुरेसे आकलन व्हायला प्रवासातील अडचणी-घटना सहाय्यकारी ठरतात. ‘रण’ची नमिता भूकंपाने पडझड झालेल्या अन रखरखत्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर तर ‘दुर्ग’ची सुचेता भव्य किल्ला-नभांगणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या जगण्याची दिशा ठरवतात.
स्त्रीला मनासारखं जगता येण्याची, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत काय असते? एकटेपणा? वैवाहिक जीवनाला नकार? दुर्दैवाने ह्याचं उत्तर ‘होय’ असं आहे. तथाकथित वैवाहिक नाती, कुटंबव्यवस्थेतील त्यांची उतरंड, कामांची-जबाबदार्‍यांची काटेकोर विभागणी व्यक्तीच्या विकासाला पोषक ठरतातच असे नाही, तर बर्‍याचदा त्यांचा काच जाणवतो. अशावेळी आपल्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर ‘एकटं’ राहण्याला पर्याय उरत नाही. ह्यातून तिची सुटका होते. शिवाय जगणं जास्त अवघड झालं तरीही सुसह्य बनतं.
मिलिंद बोकील, कलाकृतीच्या माध्यमातून वास्तव जीवनाला भिडणारा लेखक, खासकरून स्त्रीच्या जगण्यातील पेच नेमकेपणाने उलगडत नेणारं त्यांचं लेखन! त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील स्त्रिया स्वतंत्र विचारांच्या असतात. स्वत:शी, सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीशी संघर्ष करत त्या जगतात. ‘आपल्याला पुरुषांची शारीरिक-मानसिक-भावनिक गरज आहे’ हे त्या नाकारत नाहीत. परंतु केवळ तेवढ्यासाठी त्या त्यांच्यावर विसंबूनही रहात नाहीत. ‘आपल्याला साथ द्यायला पुरुष नाही’ म्हणून खंतावत नाहीत किंवा त्यांच्यासाठी अडूनही रहात नाहीत. ‘पुरुषांसह किंवा पुरुषांशिवाय’, स्वत:च्या निर्णयशक्तीवर विश्वास ठेवून खंबीरपणे त्या जगतात. प्रसंगी पुरुषांनाच त्यांचा आधार घ्यावा लागतो. त्याही त्यांना सांभाळून घेतात, उघडं पाडत नाहीत.
खिन्न काळ्या अन तजेलदार पिवळ्या रंगांनी नटलेलं चंद्रमोहन कुलकर्णींचं मुखपृष्ठ! किल्ल्यावरील कातळाची खोली, तिथला थंडावा देणारा काळोख, रणच्या उन्हाचा तापलेपणा अन ह्या अशा भिन्न वातावरणांत दोन्ही नायिकांना उलगडत जाणारे जगण्यातील पेच....
स्वत:त सकारात्मक बदल घडवण्यासाठी निवांत जागी, एकांतात बसून केलेले मनन-चिंतन नव्हे तर स्वत:ला कृतीशील ठेवत, आपल्या वागण्याकडे तटस्थतेने निरखणे पुरेसे असते असा विश्वास देतात.
चित्रा राजेन्द्र जोशी
२६.०७.२०११

साहित्यकार रवींद्रनाथ ठाकूर

रवींद्रनाथ ठाकूर
टोपणनाव     गुरुदेवजन्म     मे ७, १८६१कोलकाता, भारतमृत्यू     ऑगस्ट ७, १९४१कोलकाता, भारत
कार्यक्षेत्र     साहित्य, संगीत, तत्वज्ञान, नाटक
राष्ट्रीयत्व     भारतीय Flag of India.svgभाषा     बंगालीसाहित्यप्रकार     कविता, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती     जन गण मन, गीतांजली
प्रभावित     द.रा.बेन्द्रे,पु.ल.देशपांडे
पुरस्कार     Nobel prize medal.svg साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)
वडील     देबेंद्रनाथ टागोर
आई     सरला देवी
पत्नी     मृणालिनी देवी
(विवाहः डिसेंबर ९, १८८३ )
स्वाक्षरी    

रवींद्रनाथ ठाकूर  (७ मे, इ.स. १८६१ - ८ ऑगस्ट, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.[१]

बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात [२][३][४] जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

Wednesday 24 April 2013

औषधी वनस्पती (medicinal plants)

अंबाडी-

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.तसेच हीची भाजी पण करुन खातात.
अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
वर्णन
ही सुमारे १.५ ते २ मिटर वाढणारी वनस्पती आहे.हे झाड सरळ वाढते.याची पाने चवीने आंबट असतात.कोवळी असतांना याच्या पाल्याची भाजी करतात.
 उत्पत्तिस्थान
भारतात विदर्भ,खानदेश,पंजाब चा काही भाग.
 उपयोग
सर्वसाधारण - दोर्‍या,सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्त
आयुर्वेदानुसार - पित्त,जळवात,अजिर्ण इत्यादी रोगांवर
संदर्भ
वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री


कडुलिंब-
1. वर्णन
हा मोठा, ३०-६० फुट उंच वाढणारा छायादार वृक्ष असतो. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर,हिरव्या रंगाची २-३ इंच लांब,नोकदार,आरी सारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात. कडुलिंबाची फुले पांढरी,लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी असतात. जवळपास ३-४ इंच लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते. याच्या लाकडाचा वापर इमारत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडु,विपाकी,शीतविर्य,लघु,मंदाग्निकर-खोकला,ज्वर,अरुची,कृमी,कफ,कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते.हा जणु कल्पवृक्षच आहे.
हे संपुर्ण भारतात आढळणारे,नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे.याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडु चविची फळे लागतात म्हणुन याचे नाव कडुलिंब.या झाडाची पाने, फळे,बीया,साल,मुळे सर्व कडु असतात.याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे.कडु असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी,पीक,मानव या सर्वांसाठी वापरल्या जातो.गुढीपाडव्याचे शुभ दिवशी याची कोवळी पाने,फुले,लहान कोवळी फळे,जिरे,मिरे,सैन्धव मिठ ओवा,गुळ,हिंग,चिंच हे सर्व एकत्र वाटुन त्याची गोळी करुन खातात.त्याने वर्षभर रोगमुक्त राहता येते.
2. उत्पत्तिस्थान
भारतात सर्वठिकाणी
3. उपयोग
सर्वसाधारण - काड्या दांत घासण्यास उपयोगी,लाकुड ईमारतीसाठी

आयुर्वेदानुसार - जंतुनाशक,सापाच्या विषावर,गर्मीवर,रक्तदोषहारक,विषमज्वरावर,कृमीनाशक,दाहावर,महारोगावर,बाळंतरोगावर, अफुच्या उतारास, जखमेवर, मुळव्याध,इ.अनेक रोगांवर
या पासुन बनणार्‍या औषधी - पंचनिंबचुर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक

आवळा -
    आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

'सी' व्हिटॅमिनने पूर्ण-
आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात व संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त 'सी' व्हिटॅमिन आढळते.

रिदोषनाशक-
  डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपण वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापरतो     
आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते.

आवळ्याचे अन्य गुण-
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.


'गाजर'
'गाजर' आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. आपल्या आरोग्यास लागणारी अनेक पोषकतत्त्वे गाजरामध्ये असल्याने त्याला 'आरोग्य रक्षक' ही म्हटले जाते. लाल, रसपूर्ण गाजरामध्ये आपल्याला उपयोगी असलेल्या अनेक गोष्टी लपलेल्या असतात. त्यामुळे कच्चे गाजर भरपूर प्रमाणात सेवन केले पाहिजे.
गाजराच्या सेवनाने होणारे फायदे -
१) कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो.
२) गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.
३) शक्यतोवर गर्भवती महिलांनी गाजर जास्त खाऊ नये. उष्णता होण्याची शक्यता असते.
४) गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. जंत विकार नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.
५) गाजर खाल्ल्यामुळे दृष्टी चांगली होते. कारण त्यामध्ये विटामीन 'ए' मुबलक प्रमाणात असते.
६) गाजर रक्त शुद्ध करते. 10-15 दिवसात गाजरचा रस प्यायल्याने रक्तविकार, गाठी, सूज व त्वचेसंदर्भात आजार बरे होतात. गाजर चावून चावून खाल्ल्याने दात व हिरड्या तंदरुस्त व स्वच्छ होतात.
७) गाजरचा कीस करून त्यात चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्याने त्वचेचे आजार दूर होऊ शकतात.
८) गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं पूड, मिरे पूड व लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पाचनक्रियेसंदर्भातील अडचणी दूर होतात.
१०) गाजर हृदय विकारावरदेखील लाभदायी आहे.

हळदी-
आपल्याकडे हळदीचा उपयोग करण्याची सुरुवात अगदी देवघरापासून होते. त्याचबरोबर स्वयंपाक, लग्नसमारंभ, स्वागत समारंभ, औषधे, उत्पादने आदी मध्येही हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे सवाष्ण स्त्रीला निरोप देतानाआपण हळदीकुंकुच लावतो. आमच्याकडे लग्नसमारंभात हळदीचं तर वेगळंच महत्त्व असतं. हळद लावण्याचा एक कार्यक्रमच असतो. वधुवरांना हळद लावूनच स्नान घातले जाते. त्यात परंपरेचा भाग तर असतोच पण त्याचबरोबर एक सौंदर्यप्रसाधन म्हणून हळदीमध्ये असलेल्या गुणधर्माचाही विचार केला जातो. हळदीच्या वापराने त्वचा नितळ, मुलायम व सुंदर होते. एकूण वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. यावरूनच आपल्याकडे 'पी हळद अन् हो गोरी' हा वाक्प्रचार उपयोगात आणला जातो. रोजच्या जेवणात आम्ही हळदीचा अनेक प्रकारे वापर करतो. केवळ रंग व चव यावी म्हणून हळद वापरली जात नाही. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे.

आजीच्या औषधी बटव्यात हळद हा एक अविभाज्य भाग असतो. सहज हाताशी असणारी हळद प्रथमोपचाराचा एक भाग असते. जखम झाली तर रक्तप्रवाह थांबावा म्हणून हळद लावली जाते. रक्त थांबतेेच पण त्याचबरोबर हळदीचा उपयोग केल्याने जंतुसंसर्गही टाळता येतो. घसा दुखत असल्यास गरम दुधात हळद टाकून आपण घेतले तर नक्कीच उतार पडतो. थोडक्यात, औषध म्हणून हळदीचा उपयोग अनेक स्तरांवर होतो.

नैसगिर्क मूलतत्वे वापरून उत्पादने बनवताना हळद प्रमुख घटक असतो.हळदीने चेहरा तजेलदार होतो व त्वचेला एकप्रकारची कांती येते. कॉस्मेटिक्स वापरण्याऐवजी म्हणूनच हळदीसारख्या वनौषधींवर आधारित उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. कारण कॉस्मेटिक्समध्ये कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने शरीराला अपायकारक असतात. शिवाय त्याचे साईड-इफेक्ट्सही असतात.

आयुवेर्दशास्त्रात हळदीसारख्या अशा अनेक गोष्टींचा सुंदरर ऊहापोह केला आहे. पाश्चात्य देशांनाही आता आयुुवेर्दाचे महत्त्व पटू लागले आहे. आयुुवेर्दात सांगितलेल्या उपचारपद्धतीकडे पाहण्याचा त्यांंचा दृष्टीकोन आता बदलला आहे. जगातील अनेक देश आता या उपचारपद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. हळदीचं महत्त्व तर त्यांना अगोदरचं जाणवलं होतं. म्हणूनच तर हळदीचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी मोठ लढाई दिली. परंतु ही लढाई ते हरले आणि हळदीचं पेटंट भारताला मिळालं.


अंजीर :
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

जांभूळ
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

एरंडेल :
शास्त्रीय वर्गीकरण
एरंड (इंग्लिश: Castor; लॅटिन ) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.
एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.
गुणधर्म :

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक आहे. वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश करणारा आहे.
कमला ( कावीळ ) :
सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.
शूल :
पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.
रक्तदोष :
अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.
दमा :
सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.
गंडमाळा :
गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.



काकडी -

    काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :
काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :
काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :
काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.
जीवनसत्वे :
‘बी’ ९०%

दुर्वा -
श्री गणेशाला प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती ! गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींमध्ये सर्वाधिक आरोग्यदायी असणारी ही वनस्पती आपल्या अंगी अनेक गुणधर्म बाळगून आहे. त्यामुळे ती केवळ गणपतीला अर्पण करून चालणार नाही, तर तिच्यात असलेले औषधी गुणधर्म समजून घेऊन त्यांचा शरीरासाठी उपयोगही करून घ्यायला हवा.

दुर्वा या शरीरातील पित्तदोष कमी करणाऱ्या आहेत. अर्थात, त्या गुणाने थंड असून शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. हातापायांची आग होत असेल, लघवीला जळजळ होत असेल तर दुर्वाचा रस काढून त्याचे सेवन केल्यास चांगला परिणाम दिसतो. उष्णता वाढल्यामुळे नाकातून येणारे रक्त कमी करण्यासाठी असाच दुर्वाचा रस उपयुक्त ठरतो. तो नाकातून टाकण्यासाठी वापरतात. आयुर्वेद शास्त्राने दुर्वाचे असे अनेक गुण वर्णन केले आहेत. अंगावर लाल जाणे या स्त्रियांच्या विकारावर दुर्वाच्या रसाचा तसेच दुर्वाचा रस घालून सिद्ध केलेल्या (उकळलेल्या) दुर्वासिद्ध तुपाचा औषध म्हणून आयुर्वेदात उपयोग केला जातो. अंगावर येणाऱ्या पित्तावरही याचा उपयोग होतो. सतत येणारे तोंड, चेहऱ्यावर उष्णतेमुळे येणारे फोड यांवरही दुर्वाचा उपयोग होतो. हे दुर्वाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्याने त्यांचा मानवी आरोग्यासाठी उपयोग करून घ्यायचे या निमित्ताने लक्षात ठेवायला हरकत नाही.

अंजन -
वर्णन
अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे शुष्क पानझडीच्या वनांत आढळतो. अंजनाचा वृक्ष सरासरी १५ ते २५मीटर उंच वाढतो. खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने संयुक्तपर्णी, दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात.
अंजन आणि कांचन एकाच कुळातील असल्यामुळे प्रथमदर्शनी दोघांमधे गफलत होण्याची शक्यता असते. परंतु कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहीत पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही पर्णिका एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोड्ल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या पर्णिका साधारणपणे ५-६ सेमी विस्ताराच्या असतात. फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची सहज नजरेत न भरणारी असतात. शेंगा चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक बी धारण करणार्‍या असतात.

1. 2. हंगाम
एप्रिलमधे पानझड होऊन मे ते ऑगस्ट दरम्यान नवी पालवी फुटते. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर हा अंजनाच्या फुलण्याचा काळ असतो. यानंतर लगेचच फळे तयार होऊन ती पुढील हंगामापर्यंत झाडावर टिकतात.

1. 3. नैसर्गिक अधिवास
अंजनाचा वृक्ष शुष्क प्रदेशांत नैसर्गिकरित्या आढळतो. उथळ, वालुकामिश्रीत, खडकाळ जमीन याच्या वाढीसाठी पोषक असते. अंजनाची लांब मुळे जमिनीत खोलवर शिरून खडकांच्या भेगांमधून लांबवर पसरतात या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पाण्याशिवायही झाड व्यवस्थितपणे जिवंत राहू शकते.

1. 4. उपयोग
    धागे: अंजनाच्या सालीपासून मिळणार्‍या धाग्यांपासून बळकट दोर तयार करतात.
    चारा: पानांमधे साधारण ९% प्रथिने असतात, त्यामुळे जनावारांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापर केला जातो.
    इमारतीचे लाकूड: भारतात मिळणार्‍या लाकडांच्या प्रकारांपैकी अंजनाचे लाकूड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनाचे लाकूड प्रामुख्याने शेतीची उपकरणे, बैलगाड्या, चाकं, बांधकामासाठी वापरले जाते.
    इंधन: जळणासाठी तसेच कोळसा तयार करण्यासाठी अंजनाचे लाकूड उपयोगी आहे.




निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. जर यांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्याच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास त्यापासून उपयोगच होणार असतो. रोज फळे खाताना आवडणारे त्याच प्रकारचे फळ न खाता ती जरा बदलून खावीत. त्यामुळे प्रत्येकात असलेले भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर उपवास केला असेल, तर नेहमीच तो फळे खाऊनच सोडावा. यामुळे पचनास मदत होते. तसेच जर अपचन, गॅसेस्‌ इ. मुळे पोटास त्रास होत असेल, तर पोट व पचन पूर्ववत्‌ करण्यासाठी २-३ दिवस फलाहारच करावा.


काकडी
    काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.
जीवनसत्वे :
‘बी’ ९०%

आंबा :

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर :

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अननस :

अननस खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

आवळा :
आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

ऊस :

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

द्राक्षे :

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

पपई े :
Papaya

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

लिंबु :

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

जांभूळ :
Jamun

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.


डाळींब :
Dalimb Anar

डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

केळे :
Banana

केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

स्ट्रॉबेरी :
Strawberry

चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

बोरे :
Bor Ber

आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

प्रदूषण

प्रदूषण

आज के विकसित, आधुनिक युग में प्रदूषण की समस्या बढ़ती जा रही है। मनुष्य, पशु-पक्षी, वनस्पतियाँ, सभी इस से प्रभावित हो रहे हैं। यहाँ तक कि ॠतुओं पर भी इसका प्रभाव पड़ रहा है। विश्व के लिये प्रदूषण एक गंभीर समस्या का विषय बना हुआ है। विभिन्न देशों के वैज्ञानिक इस समस्या के समाधान ढ़ूँडने के लिये अपने-अपने तरीके से प्रयास कर रहे हैं।

प्रदूषण चाहें वायु का हो या जल का, दोनों ही घातक हैं। विज्ञान के विकास के साथ बिजली की बढ़ोतरी हुई। बिजली के लिये पावरहाउसों की संख्या बढ़ी। व्यापार के लिये कल-कारखाने बढ़े, जिनकी चिमनियों से निकलने वाले धूँए ने वातावरण को प्रदूषित किया। घर में चलने वाले विद्युत यत्रों तथा वातनुकूलित यंत्रों से निकलने वाली ग्रीन हाउस गैसों के कारण भी वातावरण प्राभावित हो रहा है। बड़े-बड़े व्यापारिक शहरों में प्रदूषण का स्तर और भी बढ़ता जा रहा है। इन शहरों में गाड़ियों, बसों और ट्रकों की संख्या अधिक है। पेट्रोल और डीज़ल से उतपन्न धूँए से होने वाले प्रदूषण को रोकने के लिये, भारत में सी.एन.जी. का प्रयोग भी किया जा रहा है।

हमारे वन प्रकृति की धरोहर हैं। पेड़-पौधे वायु को शुद्ध करने में हमारी सहायता करते हैं। वन के पेड़ कटते जा रहे हैं और मनुष्य प्रकृति से दूर होते जा रहे हैं। इन सब का असर मनुष्य के स्वास्थ्य पर पड़ रहा है और नए-नए रोग उतपन्न हो रहे हैं। प्रदूषण को रोकने का प्रयास वैज्ञानिक तो कर ही रहे हैं परंतु हर मनुष्य का कर्तव्य है कि वह प्रदूषण को रोकने का पूरा प्रयत्न करे।

जल प्रदूषण -
अनौपचारित मलजल और औद्योगिक कचरा अमेरिका की न्यू रिवर कैलिफोर्निया में बहता हुआ
जल प्रदूषण, से अभिप्राय जल निकायों जैसे कि, झीलों, नदियों, समुद्रों और भूजल के पानी के संदूषित होने से है। जल प्रदूषण, इन जल निकायों के पादपों और जीवों को प्रभावित करता है, और सर्वदा यह प्रभाव न सिर्फ इन जीवों या पादपों के लिए अपितु संपूर्ण जैविक तंत्र के लिए विनाशकारी होता है।
जल प्रदूषण का मुख्य कारण मानव या जानवरों की जैविक या फिर औद्योगिक क्रियाओं के फलस्वरूप पैदा हुये प्रदूषकों को बिना किसी समुचित उपचार के सीधे जल धारायों में विसर्जित कर दिया जाना है।

कारण क्या है
पिछले 60 वर्षों से खेती में रासायनिक उर्वरकों का उपयोग लगातार बढ़ रहा है। सन् 1950-51 0.05 मिलियन टन के उपयोग से बढ़कर सत्र 2004-05 में इनकी खपत 1.84 करोड़ टन हो गई जो कि सत्र 2008-09 में बढ़कर 2.30 करोड़ टन एनपीके एवं 70 लाख टन डीएपी की खपत होने की उम्मीद है। वर्तमान में देश में औसतन 96.4 किग्रा प्रति हेक्टेयर की दर से रासायनिक उर्वरकों की खपत हो रही है। जबकि पंजाब में इस राष्ट्रीय औसत का दुगने से भी ज्यादा 197 किग्रा प्रति हेक्टेयर की दर से रासायनिक उर्वरकों का प्रयोग किया जा रहा है। पंजाब के पड़ोसी राज्य हरियाणा में इसकी खपत 164 किग्रा प्रति हेक्टेयर है। इसी प्रकार उप्र, गुजरात, राजस्थान जैसे राज्यों में भी इन उर्वरकों की अच्छी खासी खपत है। जबकि पूर्वोत्तर के राज्यों में यह खपत 10 किग्रा प्रति हेक्टेयर की दर से भी कम है। आंकड़ों के हिसाब से रासायनिक उर्वरकों की खपत पंजाब में सर्वाधिक है। सस्ता यूरिया हमारे लिए अब भस्मासुर ही सिद्ध हो रहा है। बढ़ते यूरिया के उपयोग ने खेतों में पानी की मांग को बढ़ा कर भूजल स्तर को काफी नीचे कर दिया है। यूरिया जैसे नाइट्रोजन युक्त उर्वरक ग्रीन हाउस गैसों के मुख्य स्रोत हैं। इससे उत्सर्जित नाइट्रस ऑक्साइड गैस काबर्न डाय ऑक्साइड की तुलना में 296 गुनी ज्यादा ग्लोबल वार्मिंग का प्रभाव उत्पन्न करने में सक्षम हैं। नाइट्रस ऑक्साइड गैस तेजाबी बारिश की प्रमुख स्रोत हैं। यह वर्षा के जल में घुलकर नाइट्रिक अम्ल बनाती है। यूरिया मिट्टी में घुलकर नाइटे्रट स्वरूप में भी परिवर्तित हो जाता है जो कि भूगर्भ में जाकर भूगर्भीय जल को भी प्रदूषित कर रहा है। पंजाब में कैंसर रोगियों की वृद्धि में इस बात को पुष्ट करती है।

एक साल बाद सरकार ने कुछ एनजीओ को 5 फीसदी रकम तो दे दी लेकिन इस दिशा में काम महज कागजी ही हुआ। एक वर्ष बाद एग्रीमेंट भी खत्म हो गया। अब न तो एनजीओ काम कर रहे हैं और न सरकार ने कोई सुध ली। योजना के तहत विभाग को प्रदूषित पानी को लेकर ग्रामीणों को जागरूक भी करना था कि वे जहरीला हो चुका भू-जल न पींए। लेकिन एक साल हो गया कोई सरकारी अफसर ग्रामीणों को जागरूक करने के लिए कभी किसी गांव में नहीं गया।

परिवहन और रासायनिक प्रतिक्रियाओं का जल प्रदूषक पर असर -
ज़्यादातर जल प्रदूषण नदियों द्वारा महासागरों मैं गिरने की वजह से होता है विश्व के कुछ क्षेत्रों में प्रभाव का पता लगाया जा सकता है सौ मील की दूरी से मुंह का प्रयोग करते हुए अध्ययन के द्वारा जलविज्ञान मॉडल परिवहन का इस्तमाल करते हुए (hydrology transport model)s.उन्नत कंप्यूटर मॉडल (computer model)जैसे की स डब्लू ऍम ऍम (SWMM) या डी एस एस ऐ ऍम मॉडल (DSSAM Model)यह इस्तेमाल किये गए हैं और जलीय प्रणाली पर प्रदूषक का क्या असर पड़ता उसका पता लगाया जा सके , उदाहरण के लिए . (filter feeding) प्रदूषण का भाग्य जानने के लिए फिल्टर भोजन (copepods) कोपेपोड्स जैसी प्रजातियों का भी (New York Bight) अध्ययन किया गया है यह उच्चतम विष (toxin)सीधे हडसन नदी के मुंह में नही आता हडसन नदीहै , लेकिन १०० किलोमीटर दक्षिण में है , क्योंकि प्लेकटॉन ऊतक होने मैं कए दिन (plankton)लग जाते हैं क्रोलिस बल के कारन (coriolis force).हडसन उन्मोचन दक्षिण तट के साथ बहेता हैं इसके अलावा दक्षिण मेंऑक्सीजन रिकतीकरण के शेत्र (oxygen depletion), रसायनों का उपयोग करने के कारण और ऑक्सीजन शैवाल फूल (algae bloom)s , के कारण अतिरिक्त पोषक (nutrient)से algal कोशिका मृत्यु विघटन होता रहेता है मछली औरसीपदार मचली के (shellfish)मरने की ख़बर बताई गयी हैं यह इस लिये है क्यूँ की विषैले तत्व फूद्चैन मैं चढ़ कर छोटी मछलीकोपेपोड्स (copepods),और फ़िर बड़ी मछली छोटी मछली को खाकर इस तरह विषैले तत्व फूद्चैन मैं चलता रहेता है और वैशाली तत्व एक से दूसरे के अनादर जाता रहेता है लगातार फ़ूड चैन मैं प्रदूषण हर कदम के द्वारा एकाग्रित होता रहेता है ,जैसे की भारी धातू (heavy metals) (उदहारण के लिए :पारा (mercury))और कार्बनिक प्रदूषक जो लगातार फैलता रहेता हैं (persistent organic pollutants)जैसे की डीडीटी (DDT)यह बायोमाग्निफिकाशन के नाम से जाना जाता है जो कभी कभी अदल बदल कर के बायोअक्कुमुलतिओन से भी इस्तेमाल हो सकता है
हालांकि प्राकृतिक फेनोमेना जैसे की ज्वालामुखी , शैवाल फूल (algae bloom),तुफान (storm), और भूकंप से जल की गुणवता मैं भारी बदलाव आजाते हैं ,जल जभी प्रदूषित होता है जब (water quality) अन्थ्रोपोगेनिक संदूषण अपंग हो जाते हैं और वह मानव के इस्तेमाल (जैसे पीने के पानी ) के लिये उपयोगी नही रहेता या उसमें ऐसा बदलाव होता है की उसमें अपने जैविक समुदायों को समर्थन देने की क्षमता नही रहेती जल प्रदूषण के कई कारण और अभिलक्षण हैं जल प्रदूषण के मूल कारण अक्सर उनके प्राथमिक स्रोत से आधारित हैं स्थल-स्रोत प्रदूषण यह आशय देता है कि संदूषक जलामार्ग के माध्यम से एक असतत " बिंदु स्रोत " मैं प्रवेश करतें है इस श्रेणी में शामिल हैं अपशिष्ट उपचार संयंत्र , फैक्टरी से ओउत्फल्ल्स स्राव भूमिगत टैंक , आदि. दूसरी प्राथमिक श्रेणी जो , गैर सूत्री स्रोत प्रदूषण को , दूषण से आशय यह देता है कि , जैसा कि इसके नाम से पता चलता है , की यह एक असतत स्रोत से आरंभ नही होता .गैर बिंदु स्रोत प्रदूषण एक छोटी मात्रा में संदूषक के प्रभाव से एकत्र हुए एक बड़े क्षेत्र से होता है गैर बिंदु प्रदूषण स्रोत के उदाहरण यह हैं की पोषक अपवाह तूफ़ानजल प्रवाह से ऊपर एक पत्र से कृषि क्षेत्र मैं आ जाते हैं या धातुओं और हाइड्रोकार्बन एक उच्च अभेद्य क्षेत्र के साथ एक प्राथमिक कानून का ध्यान जल प्रदूशन को रोकने के लिये पिछले कई सालों से भिंदु क्षेत्र मैं है . बिंदु रूप प्रभावी ढंग से नियंत्रित किये गए है , अधिक ध्यान गैर बिंदु योगदान स्रोत पर दिया गया है ,विशेष रूप से नये शहर और विकास को देखते हुए यह निर्णय लिया गया है

जल प्रदूषण के प्रभाव
1.समुद्रों में होने परमाणु परीक्षण से जल में नाभिकीय कण मिलते हैं जो कि समुद्री जीवों व वनस्पतियों को नष्ट करते हैं और समुद्र के पर्यावरण सन्तुलन को बिगाड़ देते हैं।
2.प्रदूषित जल पीने से मानव में हैजा, पेचिस, क्षय, उदर सम्बन्धी आदि रोग उपन्न होते हैं।
दूषित जल के साथ ही फीताकृमि, गोलाकृमि आदि मानव शरीर में पहुँचते हैं जिससे व्यक्ति रोगग्रस्त होता है।
4.जल में कारखानों से मिलने वाले अवशिष्ट पदार्थ, गर्म जल, जल स्रोत को दूषित करने के साथ-साथ वहाँ के वातावरण को भी गर्म करते हैं जिससे वहाँ की वनस्पति व जन्तुओं की संख्या कम होगी और जलीय पर्यावरण असन्तुलित हो जायेगा।
5. स्वच्छ जल जो कि सभी सजीवों को अति आवश्यक मात्रा में चाहिए, इसकी कमी हो जायेगी।
प्रमुख कारन जो जल को प्रदूषित करता हैं वो हैं रासायनिकओ , रोगजनक (pathogen),और शारीरिक या संवेदी परिवर्तन हालांकि कई रसायन और तत्व जो कि स्वाभाविक रूप ( लोहा , मैंगनीज , आदि ) से होते है ,एकाग्रता की कुंजी का पता लगाने के लिये पानी के प्राकृतिक घटक और संदूषकको देखा जाता है कई रासायनिक पदार्थवैशाली है (toxic).पथोगेंस मानव या जानवरों में जलजनित बीमारियाँ (waterborne diseases)पैदा कर सकते हैं पानी के भौतिक रसायन विज्ञान बदलाव में शामिल अम्लता , विद्युत चालकता (electrical conductivity), तापमान , और एउत्रोफिकाशन .हैं पोशिक तत्व जो पहेले (Eutrophication) दुर्लभ थे व्ही तत्व आज कल उत्रोफिकाशन (fertilisation) , फर्टिलाइजेशन द्वारा सतह (surface water)के पानी को पोशाक तत्व (nutrients)देते है (scarce) जल प्रदूषण विश्व संदर्भ में एक बड़ी समस्या हैयह सुझाव दिया गया है कि यह दुनिया भर की प्रमुख मृत्यु और बीमारियों का कारन है [१][२] और यह रोज़ १४००० से अधिक लोगों की मृत्यु का कारन बनता है

सांडपाणी शुद्धिकरण -
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातुन तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येइल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातुन तयार होते. उदा: मलमुत्र विसर्जनासाठि वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातुन तयार होणारे, कपडे व भांडि घासुन तयार होणारे सांडपाणी(sullage) .

असे सांडपाणीची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठुन राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतुंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषित द्रुर्गंधि वायुंची निर्मिति होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउ शकतात.
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पाहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.
सांडपाणी शुद्दिकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठि होईल.

जल प्रदूषण से बचने के उपाय
योजना क्या है

योजना के दायरे में 2100 गांव शमिल किए गए थे। पहले चरण में सरकार को 2007 तक 500 गांवों में साफ पानी उपलब्ध करवाना था। हालांकि किसी भी गांव में कोई काम शुरू नहीं किया गया है।

योजनानुसार एक एनजीओ को 20 गांवों में काम करना था। जिसके लिए सरकार उसे एक साल में 12 लाख रुपए देती। 5 फीसदी नवंबर 2006 को एनजीओ के साथ एग्रीमेंट के वक्त देना था। एनजीओ के जि?मे काम यह था कि उन्हें संबंधित गांवों का एक प्रोफाइल तैयार कर गांवों की आबादी के अनुसार पानी की खपत का हिसाब लगाकर टंकी और वाटर ट्रीटमेंट प्लांट लगवाना था।
सांडपाणी शुद्धिकरण

जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातुन तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येइल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातुन तयार होते. उदा: मलमुत्र विसर्जनासाठि वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातुन तयार होणारे, कपडे व भांडि घासुन तयार होणारे सांडपाणी(sullage) .

असे सांडपाणीची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठुन राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतुंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषित द्रुर्गंधि वायुंची निर्मिति होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउ शकतात.

जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पाहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.

सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिलि पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदुषण पातळि किती आहे यावर ठरते कि कोणते शुद्धिकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठि माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाहमानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबुन असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाहि जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अश्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार्‍या भागात तो १०० लिटरपेक्षाहि कमी आहे. म्हणून हा अंदाज हा वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरुन निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पुर्णत: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापना साठि खालिलप्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.


    १ नागरी वापर - घरगुति वापरातुन तसेच सार्वजनिक ठिकाणांवरुन आलेले. उदा: शाळा, कॉलेज, सभारंभ हॉल, रुग्णालये इत्यादि.
    २ औद्योगिक वापर - कारखाने
    ३ पावसाळि - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहुन नेणार्‍या नलिकांमध्ये घुसते असे पाणी देखील प्रदुषित होते.आजकाल शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमेंट कॉक्रिट, डांबर, फर्शी अश्यानी आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते जमीनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहुन नेणार्‍या नलिकेत घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळुन पण दुषित होते तसेच रस्ते नाले यामधिल घाण बरोबर आणल्यामुळे देखील दुषित होते. या पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितितरी पटिने जास्त असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पात घेणे अशक्य असते. त्यासाठि या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे. असे पाणी शुद्ध करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवुन नदिच्या पात्रात हळुहळु सोडतात(Strom water tank ). अश्या पाण्याची प्रदुषणपातळि बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे पुरावरति पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करुन नद्यांचे प्रदुषण कमी होइल व पुरावर काहि प्रमाणात नियंत्रण मिळवता येइल. असे पावसाळि पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट पद्धत आहे, ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्याकडे उपलब्ध असते.

नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात. औद्योगिक प्रवाह - हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे त्यावर अवलंबुन असते. पाण्याचा वापर किती आहे या संबधिची माहिती त्या त्या उद्योगा कडुन गोळा केली जाते अथवा इथेहि उद्योग प्रकारा प्रमाणे ठोकताळे लावुन सांडपाण्याचा प्रवाह निश्चित केला जातो.

सांडपाणी शुद्दिकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठि होईल.
1. कारखानों व औद्योगिक इकाइयों से निकलने वाले अवशिष्ट पदार्थों के निष्पादन की समुचित व्यवस्था के साथ-साथ इन अवशिष्ट पदार्थों को निष्पादन से पूर्व दोषरहित किया जाना चाहिए। 2. नदी या अन्य किसी जल स्रोत में अवशिष्ट बहाना या डालना गैरकानूनी घोषित कर प्रभावी कानून कदम उठाने चाहिए।
3. कार्बनिक पदार्थों के निष्पादन से पूर्व उनका आक्सीकरण कर दिया जाए।
4. पानी में जीवाणुओं को नष्ट करने के लिए रासायनिक पदार्थ, जैसे ब्लीचिंग पाउडर आदि का प्रयोग करना चाहिए।
5. अन्तर्राष्टीय स्तर पर समुद्रों में किये जा रहे परमाणु परीक्षणों पर रोक लगानी चाहिए।
6 समाज व जन साधारण में जल प्रदूषण के खतरे के प्रति चेतना उत्पन्न करनी चाहिए।


मृतदेह नदीत न बुडवता १ पेलाभर पाणी अंगावर घालणे. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशीच्या विधीच्या वेळी चिमूटभर राख नदीत टाकून उरलेली राख शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे. त्यामुळे पिकाला चांगले खत मिळेल.
यासाठी मोठय़ा प्रमाणावर लोकप्रबोधनाची गरज आहे. यासाठी विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या महाराज लोकांचा उपयोग करता येईल. जे ब्राह्मण असे
विधी करतात, त्यांचेही याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे.
जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्ती दान करा >> म. टा. वृत्तसेवा। नाशिक शहरात उत्सवी वातावरणात आलेल्या गणरायांना निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांसोबतच महापालिका प्रशासनान तयारी केली असून जलप्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य संकलनासाठी महापालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर 'निर्माल्य कलश' ठेवले आहेत. विघ्नर्हत्या गणेशाच्या उत्सवी आगमनाला बघता बघता दहा दिवस लोटले आहेत. अशाच उत्सवी वातावरणात गणरायांना निरोप...

उन्होंने कहा कि बदलती जीवन शैली और आदतों से जल संसाधनों पर काफी दबाव है। इसलिये पानी की बचत, उसके शोधन और संचयन को राष्ट्रीय अभियान बनाने की जरूरत है। संघ शासित प्रदेश चंडीगढ़ के वित्त सचिव संजय कुमार ने इस मामले में सामुदायिक भूमिका पर जोर देते हुये कहा कि यह विडंबना है कि पृथ्वी का दो तिहाई हिस्सा पानी से भरा है लेकिन फिर भी हमें पानी के संरक्षण और प्रबंधन पर बात करनी पड़ रही है। उन्होंने कहा कि छोटे छोटे उपायों के जरिये जैसे जल संचयन, भूमिगत जल की रिचार्जिंग, पानी की बर्बादी को कम करके जल संरक्षण की दिशा में काफी काम हो सकता है।

केंट आरओ सिस्टम के सीएमडी महेश गुप्ता ने इस मौके पर कहा कि पानी की गुणवत्ता में सुधार लाकर कई तरह की बीमारियों से बचा जा सकता है। उन्होंने कहा कि यह बात सही है कि पृथ्वी का दो तिहाई हिस्सा पानी है, लेकिन इसमें से ज्यादा हिस्सा पीने लायक नही है यहां तक कि भूमिगत जल भी कई तरह के खनिज तत्वों से दूषित हो चुका है।



                    ध्वनि प्रदूषण इंसानी बिरादरी के लिए खतरा

आज की पीढ़ी और हमारी आने वाली पीढियों के लिए तीन बहुत ही बड़ी समस्याएं हैं- गरीबी, जनसंख्या वृद्धि और प्रदूषण। इनमें से प्रदूषण की समस्या ज्यादा गंभीर है। वर्तमान समय में जबकि प्रकृति और पर्यावरण से छेड़छाड़ फैशन बन चुका है, हम मानव समाज के लिए घातक ध्वनि प्रदूषण से अनजान हैं। ध्वनि प्रदूषण से तात्पर्य वातावरण में पैदा होने वाले उस असहनीय या अप्रिय शोर-शराबे से है जिसका मानव स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव पड़ता है। प्राकृतिक ध्वनि प्रदूषण की तुलना में मानव जनित प्रदूषण हमारे लिए ज्यादा खतरनाक है। क्योंकि प्राकृतिक ध्वनि प्रदूषण कभी-कभी होता है। जैसे बादलों की गर्जना, बिजली चमकना, हवाओं की तेज गति आदि। वहीं हमारे द्वारा पैदा किया ध्वनि प्रदूषण रोजाना जीवन का हिस्सा बन चुका है। आज हम चाहें ना चाहें, हमारे द्वारा तैयार किए गए कल-कारखाने और मशीनें एक बड़े ध्वनि प्रदूषण के जनक हैं। भारत में आजादी के बाद जिस गति से औद्योगिकीकरण में वृद्धि हुई है, उससे ध्वनि प्रदूषण की नवीन समस्याएं भी उत्पन्न हुई हैं।

इन औद्योगिक इकाइयों में लगी विशालकाय मशीनों और निर्माण की प्रक्रिया के उप उत्पाद के रूप में भारी मात्रा में अवांछित ध्वनियां पैदा होती हैं। वह ध्वनि जो हमें कर्णप्रिय लगे वह संगीत है और जो अप्रिय लगे वह ध्वनि प्रदूषण है। ध्वनि के नापने की इकाई डेसीबल है, सामान्य संवाद के दौरान उत्पन्न ध्वनि लगभग ६० डेसीबल होती है। वहीं ८० डेसीबल से अधिक तीव्रता वाली सारी ध्वनि प्रदूषण का भाग होती है। औद्योगिक ध्वनि प्रदूषण के अतिरिक्त गैर-औद्योगिक ध्वनि प्रदूषण भी आज एक बड़ी समस्या और चुनौती बन चुका है। इस गैर-औद्योगिक ध्वनि प्रदूषण का जनक हमारा बढ़ता शहरीकरण एवं आधुनिक जीवन शैली है। जो हवाई जहाज, रेल, मोटरगाड़ी, बिजली के यंत्रों आदि के बिना नहीं चल सकती।

जरा सोचिए कि हमने अपना शहरी जीवन कैसा बना लिया है, चारों ओर बड़ी-बड़ी ऊंची इमारतें हैं जिन्हें हम कांक्रीट का जंगल कहते हैं। इन इमारतों के बीच में सडक़ें हैं जिन पर आलीशान बड़ी गाडिय़ां दौड़ती हैं। यह बड़ी और ऊंची इमारतें एक घाटी का रूप ले लेती हैं। जहां इनके बीच पैदा होने वाला ध्वनि प्रदूषण यहीं सिमट जाता है और जिसका सीधा शिकार हम बन रहे हैं। वहीं हम एक अन्य बड़ी जन सुविधा रेल की बात करें तो रेलगाड़ी के चलने-फिरने और हार्न बजाने के दौरान कुल मिलाकर लगभग १२० डेसिबल से अधिक स्तर की ध्वनियां उत्पन्न होतीं हैं जो सामान्यतरू प्रदूषण मानकों के हिसाब से ध्वनि प्रदूषण कर रही हैं। ऐसा नहीं है कि यह ध्वनि आज कहीं से अचानक पैदा हो गई हो। वास्तविकता यह है कि आवाज और इंसान की उत्पाता एक साथ है। पर धीरे-धीरे हमने अपनी आवश्यकताओं के फेर में आवाज को अपना शत्रु बना लिया है। और यह सब पिछली २०वीं शताब्दी के समय ज्यादा हुआ है।

भारत में हम किसी भी शहर की बात करें चाहे वह राजधानी दिल्ली हो या कोई अन्य महानगर सभी जगह अक्सर ही ध्वनि प्रदूषण सामान्यतरू अपने स्तर से अधिक ही होता है। यही स्थिति हमने उन जगहों पर भी बना रखी है, जहां हमें शांति बनाए रखनी चाहिए जैसे अस्पताल इत्यादि। ध्वनि प्रदूषण की इस बीमारी में आज भी एक बड़ा भाग सडक़ यातायात के संसाधनों का है। भांति-भांति के सुरों वाले प्रेशर हार्न, इंजन की आवाज को सही रूप से नियंत्रित न कर पाने वाले साइलेंसर, अनियंत्रित व अव्यवस्थित यातायात के तरीके आदि प्रमुख हैं। इन सबसे जूझने के लिए हमने कानून और नियम तो बहुत बनाए हैं, परंतु इन नियमों को मानने और पालन करने की मानसिकता का अभाव इस ध्वनि प्रदूषण की समस्या को और भयावह और खतरनाक बना रहा है। आज भी हम सही मायनों में ध्वनि प्रदूषण को गंभीरता से नहीं ले रहे हैं और न ही हम इसे कोई खतरा मान रहे हैं। ध्वनि प्रदूषण स्वास्थ्य के लिए अभिशाप है और निस्संदेह यह भी अन्य प्रदूषणों की भांति धीमे जहर के जैसा है। यह इतना घातक है कि यह सजीव एवं निर्जीव दोनों के लिए घातक है।

प्राचीन एवं ऐतिहासिक इमारतों एवं भवनों को इस ध्वनि प्रदूषण से बचाए जाने के प्रयास विर्श्व भर में हो रहे हैं। इनमें मुख्यतरू विमानों द्वारा उत्पन्न उच्च ध्वनि इमारतों के लिए घातक है। वहीं इंसानों में सुनने की शक्ति में कमी, नींद में बाधा, एकाग्रता में कमी, शरीर तंत्र पर प्रभाव, आचार-व्यवहार में परिवर्तन आदि जैसे अनेक समस्याएं इस बढ़ते ध्वनि प्रदूषण के कारण इंसानी बिरादरी को कष्ट दे रही हैं। वहीं पशु-पक्षी एवं वनस्पति भी इसके प्रभाव से अछूते नहीं हैं। जहां वनस्पति में क्रमोन्नत वृद्धि में कमी आंकी गयी है, वहीं पक्षियों में तेज ध्वनि प्रदूषण से उनकी प्रजनन प्रक्रिया बाधित हो रही है। अभी समय है कि हम यह नियंत्रित और निर्धारित कर लें कि हमें कितना और कैसा सुनना है? वरना आधुनिकता की यह दौड़ इस ध्वनि को हमारा दुश्मन बना रही है।



                                वायु प्रदूषण

वायु प्रदूषण रसायनों,सुक्ष्म पदार्थ (particulate matter), या जैविक पदार्थ (biological material) के वातावरण (atmosphere) में, मानव की भूमिका है, जो मानव को या अन्य जीव जंतुओं को या पर्यावरण को नुकसान पहुँचाता है.[१] वायु प्रदूषण के कारण मौतें[२] और श्वांस रोग (respiratory disease).[३] वायु प्रदुषण की पहचान ज्यादातर प्रमुख स्थायी स्त्रोतों (major stationary source) से की जाती है, पर उत्सर्जन का सबसे बड़ा स्त्रोत (source of emissions) मोबाइल, ऑटोमोबाइल्स (automobile) है.[४]कार्बन डाइऑक्साइड जैसी गैसें, जो ग्लोबल वार्मिंग के लिए सहायक है, को हाल ही में प्राप्त मान्यता के रूप में मौसम वैज्ञानिक प्रदूषक के रूप में जानते हैं, जबकि वे जानते हैं, कि कार्बन डाइऑक्साइड प्रकाश संश्लेषण के द्वारा पेड़-पौधों को जीवन प्रदान करता है.

यह वातावरण एक जटिल, गतिशील प्राकृतिक वायु तंत्र है जो पृथ्वी गृह पर जीवन के लिए आवश्यक है वायु प्रदुषण (Stratospheric) के कारण समतापमंडल से हुए ओज़ोन रिक्तीकरण (ozone depletion) को बहुत पहले से मानव स्वास्थ्य के साथ साथ पृथ्वी के पारस्थिकी तंत्र (ecosystems) के लिए खतरे के रूप में पहचाना गया है/
वायु प्रदुषण के स्त्रोत विभिन्न स्थान, गतिविधि या घटक सूचित करते हैं जो वातावरण में प्रदूषकों को मुक्त करने के लिए जिम्मेदार है.इन स्त्रोतों को दो प्रमुख श्रेणी में वर्गीकृत किया जा सकता है जो हैं:
विभिन्न प्रकार के इंधन के दहन से सम्बद्ध मानवजनित स्त्रोत (मानव गतिविधि ) (fuel)
बिजली सयंत्रों (power plant) की चिमनियाँ , सुविधाएँ निर्माण करना, नगर निगम के कचरे की भट्टी जैसे स्थिर स्र्त्रोत.
    मोटर गाड़ी, हवाई जहाज (motor vehicles)जैसे गतिशील स्त्रोत.
    समुद्री जहाजो जैसे मालवाहक जहाजो (container ships)या क्रुज जहाजो (cruise ships)से और सम्बन्धित बंदरगाह (port)से होने वाला वायु प्रदुषण.
    जलाऊ लकड़ी (wood), आग लगाने के स्थान (fireplaces), चूल्हा (stove), भट्ठी (furnace)और भस्मक (incinerator).
    सामान्य तेल शोधन (Oil refining)तथा औद्योगिक गतिविधि
    कृषि और वानिकी प्रबंधन (controlled burn) में रसायन, धूल उड़ने और नियंत्रित दहन की पद्धतियां , (देखें धूल बाउल (Dust Bowl) ).
    पेंट, बालों के स्प्रे (paint), वार्निश (hair spray), एरोसोल स्प्रे (varnish) और अन्य विलायकों (aerosol spray) से निकलने वाला धुआ.
    लैंड फील में जमा अपशिष्ट (landfill) जो मीथेन उत्पन्न करता है (methane).
    सेना, जैसे परमाणु हथियार (nuclear weapon), विषाक्त गैस (toxic gas), कीटाणु युद्ध सामाग्री (germ warfare) और रॉकेटरी (rocket)I

प्राकृतिक स्रोत
    प्राकृतिक (Dust) स्त्रोतों से धुल, आमतौर पर ज्यादा भूमि और कम या बिल्कुल भी वनस्पति वाली भूमि या बंजर भूमि से उड़ने वाली धूल
    पशुओं (Methane)द्वारा भोजन (emitted)के पाचन (digestion)के कारण (animal)उत्सर्जित मीथेन, उदाहरण के लिए दुधारू पशु (cattle)
    पृथ्वी की पपडी नष्ट होने से रेडियोधर्मी क्षय से उत्पन्न रेडॉन गैस
    जंगल (Smoke)की आग से (carbon monoxide)उत्पन्न धुआँ और कार्बन मोनोऑक्साइड (wildfires).
    ज्वालामुखीय गतिविधि जिससे सल्फर , क्लोरीन और सुक्ष्म राख उत्पन्न होती (particulate)है.
उत्सर्जन के घटक
वायु प्रदूषक उत्सर्जन घटक वे प्रतिनिधिक मान हैं जो उस प्रदूषक के उत्सर्जन से सम्बंधित गतिविधि द्वारा व्यापक वायु में उत्सर्जित प्रदूषकों की मात्रा बताती है. इन घटकों को आमतौर पर प्रदूषकों के वजन मान, परिणाम, दूरी या प्रदूषक के उत्सर्जन गतिविधि की अवधि की एक इकाई से विभाजित कर व्यक्त किया जाता है ( जैसे जले हुए प्रति मेगाग्राम कोयले से उत्सर्जित सुक्ष्म उत्सर्जन).इस प्रकार के घटक वायु प्रदूषण के विभिन्न स्त्रोतों से उत्सर्जित उत्सर्जन का अनुमान लगाने में सुविधा प्रदान करते हैं. अधिकतर मामले में, ये घटक स्वीकार्य गुणवत्ता के उपलब्ध आंकडों के औसत है, और आमतौर पर दीर्घ अवधि औसत माने जाते है.

संयुक्त राज्य अमेरिका पर्यावरण सुरक्षा पर्यावरण एजेंसी (United States Environmental Protection Agency)ने औद्योगिक स्रोत के लिए वायु प्रदूषकों के उत्सर्जन घटकों का एक संकलन प्रकाशित किया है[५]. यूरोपीय पर्यावरण एजेंसी की तरह यूनाइटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया , कनाडा और अन्य देशों ने भी इस तरह के संकलन प्रकाशित किए हैं/

स्वास्थ्य प्रभाव
विश्व स्वास्थ्य संगठन के अनुसार हर साल २-४ लाख लोगों की मौत का कारण सीधे सीधे वायु प्रदूषण है जबकि इनमे से १-५ लाख लोग आतंरिक वायु प्रदूषण से मारे जाते हैं (indoor air pollution).[३]बर्मिंघम विश्वविद्यालय (University of Birmingham) का एक अध्ययन दिखाता है कि निमोनिया (pneumonia) से होने वाली मौतें और मोटर गाड़ी से होने वाले वायु प्रदूषण से होने वाली मौतों में पक्का सम्बन्ध है. [११] दुनिया भर में हर साल मोटर गाड़ी (automobile)से होने वाली मौतों की तुलना में वायु प्रदुषण से होने वाली मौतें अधिक है. २००५ में प्रकाशित यह बताता है की हर साल ३१०,००० यूरोपियन वायु प्रदुषण से मर जाते हैं. वायु प्रदुषण के प्रत्यक्ष कारण से जुड़ी मौतों में शामिल है अस्थमा (asthma), ब्रोन्काइटिस (bronchitis), वातस्फीति (emphysema), फेफड़ों और हृदय रोग, और सांस की एलर्जी.US EPA (US EPA)का आंकलन है की डीजल इंजिन की तकनीक में (एक प्रस्तावित परिवर्तन) अमेरिका में हर साल १२,००० असमय मौतों, १५,००० असमय हदय आघात, अस्थमा से पीड़ित ६,००० (heart attack)बच्चों की असमय पीडा (emergency room), ८९०० श्वास रोग से पीड़ित लोगों को (asthma)दवाखाने में भरती होने से रोक सकता है.

भारत में सबसे भयंकर नागरिक प्रदुषण आपदा १९८४ में भोपाल आपदा थी (Bhopal Disaster). [१२]संयुक्त राज्य अमरीका की यूनियन कार्बाइड फैक्ट्री कारखाने से रिसने वाली औद्योगिक वाष्प से २००० से अधिक लोग मारे गए और १५०,००० से ६००,००० दुसरे लोग घायल हो गए जिनमे से ६,००० लोग बाद में मारे गए. इंग्लॅण्ड को अपना सबसे बुरा नुकसान जब हुआ तब ४ दिसम्बर १९५२ (Great Smog of 1952)को लन्दन में भारी धुंध की घटना हुई. छ : दिन में ४००० से अधिक लोग मारे गए, और बाद के महीनों के भीतर८००० और लोगों की मृत्यु हो गई. १९७९ में पूर्व सोवियत संघ में स्वर्डर्लोव्स्क (anthrax)के पास एक (biological warfare)जैविक युद्ध कारखाने से अन्थ्राक्स (USSR)के रिसाव से यह (Sverdlovsk)माना जाता है को सेकडों लोगों की मृत्यु हो गयी. अमेरिका में वायु प्रदुषण की सबसे भीषण घटना डोनोरा , पेनसिल्वेनिया (Donora, Pennsylvania)में १९४८ के अक्टूबर के अन्तिम दिनों में हुई जिसमे २० लोग मरे गए और ७,००० लोग घायल हो गए[१३].

वायु प्रदुषण से होने वाले स्वस्थ्य प्रभाव जैविक रसायन और शारीरिक परिवर्तन से लेकर श्वास में परेशानी, घरघराहट, खांसी और विद्यमान श्वास तथा ह्रदय की परेशानी हो सकती है. ं इन प्रभावों का परिणाम दवाओं के उपयोग में वृद्धि होती है, चिकित्सक के पास या आपातकालीन कक्ष में ज्यादा जाना, ज्यादा अस्पताल में भरती होना और असामयिक मृत्यु के रूप में आता है.वायु की ख़राब गुणवत्ता के प्रभाव दूरगामी है परन्तु यह सैधांतिक रूप से शरीर की श्वास प्रणाली और ह्रदय व्यवस्था को प्रभावित करता है. वायु प्रदुषण की व्यक्तिगत प्रतिक्रिया उस प्रदूषक पर, उसकी मात्रा पर, व्यक्ति के स्वास्थय की स्थिति और अनुवांशिकी पर निर्भर करती है जिससे वह व्यक्ति संपर्क में रहता है./

बच्चों पर प्रभाव
दुनिया भर के अत्यधिक वायु प्रदुषण वाले शहरों में ऐसी संभावना है कि उनमे रहने वाले बच्चों में कम जन्म दर के अतिरिक्त अस्थमा (asthma), निमोनिया (pneumonia) और दूसरी श्वास सम्बन्धी परेशानियाँ विकसित हो सकती है. युवाओं के स्वास्थ्य के प्रति सुरक्षा उपायों को सुनिश्चित करने के लिए नई दिल्ली, भारत (New Delhi, India) जैसे शहरों में बसें अब मटर का सूप कोहरे को दूर करने के लिए संपीडित प्राकृतिक गैस का उपयोग प्रारंभ किया गया है.[१९]विश्व स्वास्थ्य संगठन द्वारा किए गए अनुसंधान बताते हैं की कम आर्थिक संसाधन वाले देशों में जहाँ सूक्ष्म तत्वों की मात्रा बहुत ज्यादा है, बहुत ज्यादा गरीबी है और जनसँख्या की उच्च दर है. इन देशों के उदाहरण में शामिल हैं मिस्र, सूडान, मंगोलिया, और इंडोनेशिया.स्वच्छ वायु अधिनियम (Clean Air Act) १९७० में पारित किया गया था , लेकिन २००२ में कम से कम १४६ मिलियन अमेरिकी ऐसे क्षेत्रों में रहते थे जो १९९७ के राष्ट्रीय परिवेश वायु गुणवत्ता मानकों में से एक "प्रदूषक मानदंड" को भी पूरा नहीं करते थे.[२०] उन प्रदूषकों में शामिल हैं, ओज़ोन, सुक्ष्म तत्व, सल्फर डाइआक्साइड, नाइट्रोजन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, और सीसा क्योंकि बच्चे ज्यादातर समय बाहर गुजारते हैं इसलिए वे वायु प्रदुषण के खतरों के प्रति अधिक संवेदनशील है.
पर्यावरणीय प्रभाव
ग्रीनहाउस प्रभाव एक घटना है जिससे ग्रीनहाउस गैस (greenhouse gas) ऊपरी वातावरण (atmosphere) पर एक स्थिति का निर्माण करता है जिससे ताप को बढ़ा कर क्षोभमण्डल (tropospheric) ताप को कम कर सकता है यह इस गुन के साथ अन्य गैसों{ (other gases) सबसे बड़ा समग्र बाध्य (forcing) पृथ्वी पर से आने वाले जल वाष्प (water vapour) से साझा करता है अन्य ग्रीन हाउस गैसों में शामिल हैं मीथेन (methane), हाइड्रोफ़्लोरोकार्बन (hydrofluorocarbon), परफ़्लोरोकार्बन (perfluorocarbon),क्लोरोफ़्लोरोकार्बन (chlorofluorocarbon), NOx (NOx), और ओज़ोन. बहुत से ग्रीन हाउस गैसों , जिनमें कार्बन, और उस से कुछ जीवाश्म ईंधन (fossil fuel) शामिल है

यह प्रभाव वैज्ञानिकों के लिए एक सदी से पता है और इस अवधि के दौरान प्रौद्योगिकी में विस्तार और गहराई से संबंधित आंकड़ों को बढ़ाने में मदद मिली है वर्तमान में, वैज्ञानिक ग्रीन हाउस गैसों से प्राकृतिक स्रोतों के लिए एन्थ्रोपोजेनिक प्रभाव और जलवायु परिवर्तन (climate change) का अध्ययन कर रहे हैं

कई अध्ययनों द्वारा पर्यावरणीय कार्बन डाइऑक्साइड के उत्पन्न होने वाले दीर्घगामी स्तरों की संभावना की भी जाँच की गई है जो समुद्री जल की अम्लीयता में अल्प वृद्धि (increases in the acidity of ocean waters) और समुद्रीय पर्यावरण प्रणाली के संभावित प्रभावों का कारण होते हैं.यद्दपि कार्बोनिक एसिड (carbonic acid)एक बहुत ही कमजोर अम्ल है और इसका इस्तेमाल प्रकाश संश्लेषण के दौरान जीवधारी द्वारा किया जाता है

ढगफुटी

ढगफुटी-
काही ठिकाणी, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे पर्जन्याच्या ढगामुळे आलेला पाऊस जमिनीवर न पडता, परत त्याची वाफ  होउन ती त्या ढगातच सामावून जाते. ते ढग,मग तो अतिरिक्त भार घेउन मार्गक्रमण करतात.त्यांचे मार्गात एखादा पर्वत आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.
टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.
ढगफुटीच्यावेळी नेमके काय होते? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.
गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी ३.५ मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.
हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.
ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

निसर्गाचे विलक्षण पण जीवघेणे तांडवनृत्य..
प्रशांत दीक्षित

लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१०रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.
ढगफुटीच्यावेळी नेमके काय होते? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.
गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी ३.५ मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.
हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.
ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.
वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. विमान अशा स्तंभात सापडले तर हमखास कोसळते. जगातील अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.
ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या आधीच हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.
ढगफुटी ही हिमालयासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. त्या दिवशी आठ तासात ९५० मिमी पाऊस पडला. वेग व थेंबांचा आकार आणि पाणी घेऊन येणारा हवेचा स्तंभ जमिनीवर आदळल्यावर होणारे परिणाम यामुळे ढगफुटीतून अपरिमित नुकसान होते. यावर उपायही काही नसतो. निसर्ग मस्तीत येऊन धुमाकूळ घालतो. हे त्याचे तांडवनृत्य असते. ते समजून घेताना छान वाटते, पण अनुभवताना जीवघेणे ठरते. लेहवासीय सध्या तोच अनुभव घेत आहेत.   

ढगफुटीच्या प्रमुख घटना
*  लेह (६ ऑगस्ट २०१०) फक्त एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस
* बरोट, हिमाचल प्रदेश, (२६ नोव्हेंबर १९७०) एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस
* पोर्ट बेल, पनामा (२९ नोव्हेंबर १९११) पाच मिनिटांत ६१.७२ मिमी पाऊस
* प्लंब पॉईंट, जमेका (१२ मे १९१६) पंधरा मिनिटात १९८.१२ मिमी पाऊस
* कर्टिआ, रुमानिया (७ जुलै १९४७) वीस मिनिटांत २०५.७४ मिमी पाऊस
* व्हर्जिनिया, अमेरिका (२४ ऑगस्ट १९०६) चाळीस मिनिटांत २३४ मिमी पाऊस
   

काही वेळा, पाऊस देणार्‍या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.

नोंदी

वेगवेगळ्या ढगफुटींची नोंद [१]
कालावधी पर्जन्यमान ठिकाण दिनांक
१ मिनिट १.९ इंच (. mm) लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत ६ ऑगस्ट, २०१०
१ मिनिट १.५ इंच (. mm) बारोट, हिमाचल प्रदेश, भारत २६ नोव्हेंबर, १९७०
५ मिनिटे २.४३ इंच (. mm) पोर्ट बेल्स, पनामा २९ नोव्हेंबर, १९११
१५ मिनिटे ७.८ इंच (. mm) प्लंब पॉइंट, जमैका १२ मे, १९१६
२० मिनिटे ८.१ इंच (. mm) कर्टिया-डी-अर्गेस, रोमानिया ७ जुलै, १९४७
४० मिनिटे ९.२५ इंच (. mm) गुइना, व्हर्जीनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने २४ ऑगस्ट, १९०६